Wednesday 18 February 2015

यश-अपयश

यश मिळाले म्हणुन ,अति हुरळुन जाऊ नये
त्याचा आनंद सिमीत असावा, तसेच अपयश आले
म्हणुन अति दु:खीही होऊ नये त्या दु:खालाही सिमा असावी कारण, प्रत्येक काळ्या राञीनंतर एक सोनेरी दिवस ऊगवनार असतो.......अशोक मटकर

No comments:

Post a Comment